अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू , अपघात की घातपात ?
पुण्यात विकृतीचा कळस : सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात !
Satara Crime News : अभियंत्याची १ कोटीची फसवणूक
Manipur News : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी फुटीरवाद्यांची चार बंकर केली उद्ध्वस्त
Akola News : अकोल्यात गॅस टँकर उलटून अपघात
Crime News : आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांचा सुमारे 15 लाखांना गंडा
Satara Crime News : सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार
Crime News : सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनीला 3 लाखांचा गंडा

Cricket News : रोहित शर्माच्या एका फोटोने माजवला धुमाकूळ
रोहित शर्माच्या खांद्यावर दिसला रहस्यमय तिसरा हात नवी दिल्ली : भारतीय संघाला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक ट्रॉफी जिंकली. T20 विश्वचषक जिंकून देणारा भारतीय संघ आणि कर्णधार

Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावरील ब्रिजला मोठं भगदाड
ठाणे : समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनविलेल्या ब्रीजला मोठं भगदाड पडल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील निकृष्ट दर्जाचे बांधकामाचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबई –

Satara News : संस्कृत संभाषण शिबिराला साताऱ्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
संस्कृतभारती सातारा जनपद व आचार्य सिद्धी पवार यांचा संयुक्त उपक्रम सातारा : संस्कृत भारती सातारा जनपद व भाजपच्या पक्षप्रतोद व माजी सभापती आचार्य सिद्धी पवार

Kaas Plateau : कास पठारावर तात्पुरत्या स्वरूपात शुल्क आकारणी सुरू
कास : जागतिक वारसा स्थळ कास पठारावर कास पठार कार्यकारी व वनविभागाच्या वतीने पर्यटकांसाठी पावसाळी पर्यटन सुरू झाले आहे. पुष्प पठाराचे सौंदर्य स्वानुभवताना पर्यटकांत उत्साहाचे

लग्नाच्या निमित्ताने अनंत अंबानी यांनी मुंबईत केले 40 दिवस भंडार्याचे आयोजन
दररोज दोनवेळ ३ ते ४ हजार लोकांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती मुंबई : देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या धाकट्या मुलाचे आज

Satara News : सैन्यभरतीचे आमिष दाखवून जिल्ह्यातील युवकांची ३४ लाखांची फसवणूक
सातारा : सध्या नोकरी लावतो असे म्हणत युवकांची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. असाच एक प्रकार सातारा जिल्ह्यात घडला असून भारतीय सैन्यदल व भारतीय रेल्वे

Accident News : ट्रकच्या चाकाखाली सापडून वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
फलटण : आषाढी एकादशी काही दिवसांवर येऊ ठेपली आहे. ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालख्यांनाही पंढरपूराची आस लागली आहे. तुकाराम महाराज पालखीने सोलापूरचा टप्पा ओलांडला