अभिनेत्री सौदर्याचा मृत्यू , अपघात की घातपात ?
पुण्यात विकृतीचा कळस : सातारा पोलिसांनी घेतलं ताब्यात !
Satara Crime News : अभियंत्याची १ कोटीची फसवणूक
Manipur News : मणिपूरमध्ये सुरक्षा दलांनी फुटीरवाद्यांची चार बंकर केली उद्ध्वस्त
Akola News : अकोल्यात गॅस टँकर उलटून अपघात
Crime News : आर्थिक फायद्याच्या अमिषाने दोनजणांचा सुमारे 15 लाखांना गंडा
Satara Crime News : सोसायटी अध्यक्षाच्या घरात घुसून तरूणाचा पिस्तुलातून गोळीबार
Crime News : सातारा जिल्ह्यातील विद्यार्थिनीला 3 लाखांचा गंडा

Health News : पावसाळ्यात व्हायरस पासून वाचण्यासाठी झिंक डाएट, करा फॉलो
विषाणू अन् बॅक्टेरियांपासून रहाल दूर पावसाळा हा एकटा येत नसतो नेहमी आजारांना सोबत घेऊन येतो. पावसाळा म्हटलं की, आजारपण हे आलचं. पावसाळ्यात डायरिया, कॉलरा, वाताचे

IND vs SL : गोलंदाज नुवान तुषारा याच्या बोटाला दुखापत झाल्यामुळे मालिकेतून बाहेर
भारताचा सामना कसा करणार? कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेला शनिवारपासून सुरुवात होत आहे. भारतीय क्रिकेट संघ सूर्यकुमार यादव याच्या

Bollywood News : सोनाक्षी सिन्हाच सासूबाईंकडून कौतुक
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांच्या लग्नाला 1 महिना झाला आहे. 23 जुने 2024 मध्ये झहीर – सोनाक्षी यांनी रजिस्टर्ड पद्धतीने लग्न केलं.

Satara Rain : कण्हेरचे चारही दरवाजे उघडले
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सातारा : मुंबई, पुण्यात पावसानं कहर केलाच आहे, शिवाय ठाणे, कोकण, कोल्हापूर, साताऱ्यासह अनेक भागांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नद्या पात्राबाहेर

Crime News : पोलीस निरीक्षकानेच लुटले ज्वेलरी व्यापाऱ्याला
वाराणसी : 22 जूनच्या रात्री चंदौली आणि वाराणसीच्या सीमेवर एका ज्वेलरी व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली होती. आरोपींनी व्यापाऱ्याकडून एकूण 42 लाख 50 हजार रुपयांचा ऐवज

Pune Rain : खडकवासला धरणात क्षमतेपेक्षा जास्त पाऊस
पुण्यातील जलप्रलयाचं अजितदादांनी सांगितल कारण पुणे : पुण्यात मुसळधार पावसामुळे () अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. तर काही भागात जनजीवन

Kolhapur Rain : कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीसह सर्वच नद्यांची पुरसदृश्य स्थिती
पुणे-बंगळूर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता? कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा महापुराची टांगती तलवार आहे. पंचगंगा नदीने धोका पातळी गाठल्याने कोल्हापूरकर पुन्हा एकदा धास्तावले आहेत.